शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

प्रश्न मांडून बदल होत नाही, उत्तरे शोधावी लागतात - लोकमत महाचर्चा

By admin | Published: September 11, 2016 12:56 PM

केवळ प्रश्न मांडून परिवर्तन होत नाही, तर उत्तरे शोधावी लागतात. जगाचे शहरीकरण ही स्वाभाविक प्रक्रिया आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. ११ - केवळ प्रश्न मांडून परिवर्तन होत नाही, तर उत्तरे शोधावी लागतात. जगाचे शहरीकरण ही स्वाभाविक प्रक्रिया असून, अगोदर शहरीकरणाकडे नकारात्मक नजरेने पाहिले जायचे. शहरीकरणाचे व्यवस्थापन आवश्यक असून, सर्वसमावेशक प्रभावशाली धोरण हवे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी लोकमत महाचर्चेमध्ये बोलताना सांगितले. 
 
त्यांच्या हस्ते या महाचर्चेचे उदघाटन झाले. यावेळी लोकमत मीडिया प्रा. लि.चे  चेअरमन विजय दर्डा यांनी शासनाकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत .स्मार्ट सिटीची चर्चा होत असताना शाश्वत विकासावर भर द्यावा असे सांगितले. 
 
या चर्चासत्रात नागपूरच्या विकास , समस्या, अपेक्षा व नियोजन यावर चर्चा होणार असून, तज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत.