शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

शेतीला स्थैर्य देण्यासाठी गुंतवणूक वाढविण्याचे आश्वासन

By admin | Published: December 28, 2015 4:03 AM

शेतकऱ्यांना तात्पुरती मदत करून समाधान करण्यापेक्षा शेतीला कायमस्वरूपी स्थैर्य देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर राज्य शासनाने भर दिला असून

अकोला : शेतकऱ्यांना तात्पुरती मदत करून समाधान करण्यापेक्षा शेतीला कायमस्वरूपी स्थैर्य देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर राज्य शासनाने भर दिला असून, मूल्यवर्धित शेती विकासासाठी गुंतवूणक वाढविणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘अ‍ॅग्रोटेक-२०१५’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, सलग चार ते पाच वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीसमोर मोठी संकटे निर्माण झाली असून, उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागील ६० वर्षांत आपण निश्चित धोरण आखू शकलो नाही. त्यामुळे त्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना वीज, पाणी, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मोठी गुंतवणूक करणार आहोत.प्रक्रिया उद्योगाची वाढ करण्यासाठी वस्त्रनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत असून, त्याची शेतकरी आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भातून सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विद्यापीठाने सीडलेस संत्रा संशोधन केले आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शीतपेय व इरिगेशन कंपनीसोबत करार केला आहे. दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीसाठी पूर्व विदर्भात प्रकल्प उभारणार आहोत. कृषिपंपांचा अनुशेष मार्च २०१६पर्यंत निकाली काढला जाईल. वीज बचतीसाठीचे आधुनिक कृषिपंप उपलब्ध केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडताना व्यवस्थेने कसे दुर्लक्ष केले, यावर विवेचन केले. (प्रतिनिधी)