शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

आत्मचिंतन करा! - अशोक चव्हाण

By admin | Published: June 03, 2017 3:35 AM

कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संपाचे हत्यार उपसले आहे. शेतकरी संपामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संपाचे हत्यार उपसले आहे. शेतकरी संपामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना, राज्याचे मुख्यमंत्री मात्र, विरोधकांवर बेछूट आरोप करत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केली. शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. शेतकरी संपाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच विरोधकांवर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तत्काळ निर्णय घेणे अपेक्षित असताना, मुख्यमंत्री बेछूट आणि बेजबाबदार आरोप करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांमुळे विरोधकांच्या नव्हे, तर शेकऱ्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भाजपाच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला़