शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

शिक्षणाच्या भल्यासाठी तरी राजकारण बाजुला ठेवावं - स्मृती इराणी

By admin | Published: February 20, 2016 4:07 PM

'शिक्षण क्षेत्रातून राजकारण सोडून एकत्र आलो तर आपण खुप पुढे जाऊ', असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
 
पुणे - दि. 20 - 'शिक्षण क्षेत्रातून राजकारण सोडून एकत्र आलो तर आपण खुप पुढे जाऊ', असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केलं आहे. लोकमत माध्यम समूहाच्या वतीने आयोजित ‘शिक्षण संवाद’ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच लोकमत आयकॉन्स ऑफ एज्युकेशन महाराष्ट्र या कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन इराणी यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना शिक्षण क्षेत्र तसंच त्यातील होणारे बदल यावर स्मृती इराणी यांनी दिलखुलास चर्चा करत आपली मतं व्यक्त केली. 
 
'जगभरात भारताची ओळख निर्माण होण्यासाठी भारतीय शिक्षण क्षेत्राची स्वत:ची चांगली ओळख निर्माण व्हायला हवी, पालक आणि विद्यार्थी यांना आपल्या शिक्षण पद्धतीबाबत काय वाटते हे लक्षात घ्यायला हवे' असंही स्मृती इराणी यावेळी सांगितलं. भारतीय शिक्षण संस्थांचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय मानांकन आणणार असल्यांचंही त्यांनी यावेळी सांगितलं. सोबतच येत्या काळात आपण भारतवाणी नावाचे अॅप्लिकेशन आणणार आहोत. ज्यामध्ये सुरुवातील 22 भारतीय भाषांचा समावेश असेल आणि त्यानंतर 100 भाषांचा समावेश केला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
शिक्षणाबरोबर समाज आणि कुटुंबातील विद्यार्थ्यांबरोबर असणारा संवाद वाढायला हवा, मानसिक आव्हाने पेलण्यासाठी शिक्षण क्षेत्र सक्षम आहे का ? हे तपासून पाहायला हवे, शिक्षण हे केवळ पैसे मिळवणे शिकवण्यासाठी नाही तर जीवन कसे जगावे ? हे शिकवण्यासाठी असायला हवे अशी भावना स्मृती इराणी यांनी या कार्यक्रमादरम्यान बोलताना व्यक्त केली आहे.