शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

"विरोधकांना भय दाखवून भ्रष्टाचार करणाऱ्यांचे नाव म्हणजे भारतीय जनता पक्ष"

By श्याम बागुल | Published: September 18, 2022 5:25 PM

काँग्रेसच्या नाना पटोले यांची जळजळीत टीका

नाशिक: विरोधकांना सीबीआय, ईडीचे भय दाखवून विविध मार्गाने भ्रष्टाचार करणाऱ्यांचे नाव म्हणजे भारतीय जनता पक्ष असून, या पक्षाने देशातील लोकशाही, संविधान व माध्यमांनाही धोक्यात आणले आहे. देशात लोकशाही पुन्हा प्रस्थापित करायची असेल तर ओसीबींनी एकत्र येऊन संघटन मजबूत केले पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. काँग्रेसच्या ओबीसी आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र मंथन शिबीरात पटोले बोलत होते. अध्यक्षस्थानी अ. भा. ओबीसी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅ. अजयसिंह यादव होते.

यावेळी पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, "देश स्वतंत्र करण्यासाठी काँग्रेसचे मोठे योगदान राहिले. स्वातंत्र्यानंतर देशातील लोकशाही टिकवून ठेवण्याचे काम काँग्रेसने केले व सर्व समाजघटकांना एकत्र ठेवले. त्यानंतर मात्र गेल्या आठ वर्षात भाजपाने ओबीसींना जात-पातीत भांडणे लावले, धर्मांमध्ये फूट पाडली. त्यातूनच लोकशाही व्यवस्था, देशाचे संविधान धोक्यात आणले. माध्यमांची गळचेपी करून, प्रशासकीय यंत्रणाही संपविली." याशिवाय, देशात असेच सुरू राहिले तर अराजकता निर्माण होईल अशी भीतीही पटोले यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाCorruptionभ्रष्टाचार