शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

भाजपा गांधी परिवाराविरोधात !

By admin | Published: February 22, 2016 2:31 AM

बलिदानाची परंपरा असलेल्या गांधी परिवारातील सदस्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा भाजपा व आरएसएस आटापिटा करीत असून, हे उद्योग

शिर्डी : बलिदानाची परंपरा असलेल्या गांधी परिवारातील सदस्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा भाजपा व आरएसएस आटापिटा करीत असून, हे उद्योग त्यांनी न थांबविल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल व जशास तसे उत्तर देईल, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सरकारमधील मंत्रीच सबळ पुरावे नसल्याचे वक्तव्य करतात. सरकारची मानसिकता तपासण्याची गरज आहे. सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा उरलेल्या नाहीत. पशुधन उद्ध्वस्त झाले आहे, असे विखे म्हणाले.मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्र असा डंका पिटणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी काय केले? शिवस्मारकाठी एकही पाऊल टाकले नाही. निवडणूक आल्यावर ते मतांसाठी भूमिपूजन करतील, अशी टीकाही त्यांनी केली़ (प्रतिनिधी)