शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

‘भाजपाने केली शेतकऱ्यांची फसवणूक’

By admin | Published: May 23, 2017 3:00 AM

शेतकरी व सर्वसामान्यांना मोठमोठी स्वप्ने दाखवून व आश्वासने देऊन सत्तेत आलेले भाजपा सरकार गेल्या तीन वर्षांत सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी व सर्वसामान्यांना मोठमोठी स्वप्ने दाखवून व आश्वासने देऊन सत्तेत आलेले भाजपा सरकार गेल्या तीन वर्षांत सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तीन वर्षांपासून केवळ काही मोजक्या उद्योगपतींनाच फायदा पोहोचविला जात आहे, अशी टीका मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते खा. के.एल. पुनिया यांनी येथे केली. सोमवारी रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत पुनिया यांनी भाजपाने तीन वर्षांत कृषी क्षेत्रात केलेल्या कामांची चिरफाड केली. भाजपाने निवडणुकीपूर्वी खूप आश्वासने दिली होती. परंतु सत्तेत येताच ते बदलले. आज शेतकऱ्यांची सर्वात वाईट स्थिती आहे. दररोज किमान ३५ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून सर्वत्र मागणी होत आहे. मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात नाही. दुसरीकडे काही उद्योगपतीेंचे तब्बल १ लाख ५४ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांसोबत भाजपाचे संगनमत असल्यानेच भाजप जाणीवपूर्वक हमीभावावर धान्य घेत नसल्याची टीकाही त्यांनी केली.