शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

भाजपानेते कुटील !

By admin | Published: February 29, 2016 4:14 AM

भाजपाचे नेते कुटील असून, घटक पक्षांशीच विश्वासघाताचे राजकारण करीत आहेत. त्या पक्षात बुद्धिवंतांचा भरणा जास्त असून, ते विश्वासघाताला मुत्सद्दीपणा समजत आहेत

विवेक चांदूरकर, वाशिमभाजपाचे नेते कुटील असून, घटक पक्षांशीच विश्वासघाताचे राजकारण करीत आहेत. त्या पक्षात बुद्धिवंतांचा भरणा जास्त असून, ते विश्वासघाताला मुत्सद्दीपणा समजत आहेत. ज्या राज्यात कुटील कटकारस्थाने होतात, ते राज्य लयास जाते. महाराष्ट्राचेही तेच होणार आहे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शनिवारी वाशिम येथे केला.शेतकऱ्यांच्या मतांवर हे सरकार सत्तेत आले; मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्ही मात्र आमचा मार्ग अवलंबू, असा इशाराही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. देशातील ६० टक्के जनता ही कृषिव्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने शेतीच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे; मात्र हे सरकार उद्योगांच्या विकासासाठी ‘मेक इन इंडिया’ राबवित आहे. ज्याप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात ‘शायनिंग इंडिया’ने भाजपाची अवस्था केली, तीच अवस्था आता ‘मेक इन इंडिया’ने होणार आहे, असे ते म्हणाले.