शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलीवूडचा 'खिलाडी' सरसावला

By admin | Published: April 19, 2016 4:30 PM

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला आहे. अक्षय कुमारने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला आहे. अक्षय कुमारने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. 
महाराष्ट्रातील काही भागात मोठ्याप्रमाणात दुष्काळ पडला आहे. राज्यातील ४३,००० गावांपैकी जवळजवळ २७, ७२३ गांवाना दुष्काळाची झळ बसल्याचे घोषित करण्यात आले आहे. या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला. तसेच, आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने दुष्काळ असलेल्या गावांमध्ये वॉटर हार्वेस्टिंग आणि तलाव बांधण्यासाठी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ५० लाख रुपयांचा निधी सरकारकडे सोपविला आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कुमारचे आभार मानले आहेत.
या आधीही अक्षय कुमार पावसाने दडी मारल्याने आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी ९० लाख रुपयांची मदत केली होती.