शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
4
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
5
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
6
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
7
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
8
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
9
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
10
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
11
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
12
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
13
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
14
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
15
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
16
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
17
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
18
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
19
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
20
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड

कोलाच्या सांडपाण्याने बोअरवेलचे पाणी दूषित

By admin | Published: May 19, 2016 4:02 AM

तालुक्यातील कडुस येथे असलेल्या कोका कोला कंपनीमध्ये सुमारे पाचशे बोअरवेल मारण्यात आल्या

वसंत भोईर,

वाडा- तालुक्यातील कडुस येथे असलेल्या कोका कोला कंपनीमध्ये सुमारे पाचशे बोअरवेल मारण्यात आल्या आहेत. त्यांच्या पाणी उपशामूळे कु डूस परिसरातील पाण्याची पातळी प्रचंड वेगाने कधी नव्हे ती यावर्षी खाली जात आहे. शिवाय कंपनीचया सांडपाण्यामुळे या परिसरातील बोअरवेलला क्षारयुक्त पाणी येत असल्यामुळे मोठया प्रमाणात पाण्याचे आजार पसरले असून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे पालघर जिल्हाउपाध्यक्ष गोविंद पाटील यांनी केली आहे. कुडूस ग्रामपंचायतीचया हद्दीत कोकाकोला ही शीत पेये व बाटली बंद पाण्याचे उत्पादन करणारी कंपनी आहे.या कंपनीला दररोज दाखो लिटर्स पाणी लागते हे पाणी कंपनीत असलेल्या बोअरवेल व नदीवरील बंधाऱ्यातून कंपनी उचलते. ही कंपनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नाममात्र पाणीपट्टी भरते. त्यांच्या पाणी परवान्याची मुदत मार्च मध्येच संपली आहे. पंचायत समितीने पाणी बंद करण्याचा ठराव देखील घेतला आहे. तरी सुध्दा कंपनी राजरोसपणे लाखो लिटर पाणी उपसा करते. तालुक्यातील नद्यानाले, तलाव कोरडे पडले आहेत. नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. मात्र कंपनीच्या तहानेसाठी शासन उदार झाले आहे. कोकाकोला कंपनी परिसरातील पाण्याची पातळी खोल गेल्याने हातपंपांतून दूषित पाणी येत आहे.