शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

ब्रिटिशांचा डाव हाणून पाडला

By admin | Published: November 02, 2016 12:59 AM

५०० हून अधिक संस्थानिकांना कोणत्याही देशात सामील होण्याचे वा स्वतंत्र राहण्याची तरतूद करून खरे म्हणजे भारताचे शेकडो तुकडे होतील, अशी व्यवस्था केली होती.

पुणे : ब्रिटिशांनी भारताची केवळ भारत आणि पाकिस्तान अशी विभागणी केली नव्हती, तर ५०० हून अधिक संस्थानिकांना कोणत्याही देशात सामील होण्याचे वा स्वतंत्र राहण्याची तरतूद करून खरे म्हणजे भारताचे शेकडो तुकडे होतील, अशी व्यवस्था केली होती. हा कुटिल डाव जर उधळवून देशाला एकसंघ बनवण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले, असे गौरवोद्गार मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. एकतादिनाच्या निमित्ताने पुणे शहर भाजपाच्या वतीने काढण्यात आलेल्या एकता रॅलीच्या समारोप प्रसंगी जावडेकर बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, सरचिटणीस मुरली मोहोळ, दीपक मिसाळ, गणेश घोष उपस्थित होते. जावडेकर म्हणाले, ‘‘कॉँग्रेसने फक्त एकाच घराण्याचे अखंड कौतुक चालू ठेवले. सरदार पटेल, लालबहादूर शास्त्री, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आदींना अंधारात ठेवण्याचे पाप केले आहे. मोदी सरकार स्वातंत्र्य लढ्यातील सर्व सेनानींना त्यांचे योग्य स्थान देऊ इच्छिते. पटेल आणि सर्वच स्वतंत्रता सेनानींच्या गाथांना शालेय अभ्यासक्रमात योग्य स्थान देण्यात येईल. (प्रतिनिधी)