शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

Business: स्टार्टअप कंपन्यांमध्ये महाराष्ट्राचा दबदबा, वर्षभरात ४० टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 7:49 AM

startup companies: केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या स्टार्टअप कंपन्यांच्या स्थापनेत महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात त्यांची संख्या २०२१ मध्ये ३,७२१ वर पोहोचली आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या स्टार्टअप कंपन्यांच्या स्थापनेत महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात त्यांची संख्या २०२१ मध्ये ३,७२१ वर पोहोचली आहे. २०२० मध्ये अशा मान्यताप्राप्त स्टार्टअपची संख्या २,६८५ होती. २०२१ मध्ये त्यात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२२ पर्यंत भारतातील एकूण मान्यताप्राप्त स्टार्टअप कंपन्यांची संख्या १४,००० इतकी होती. यातील सर्वाधिक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. २०२१ मध्ये स्टार्टअप्सची स्थापना करण्यात पुणे देशात अव्वल ठरले आहे.

औरंगाबाद, नाशिकची आगेकूच औरंगाबादमध्ये २०२० मध्ये केवळ ४० स्टार्टअप कंपन्या कार्यरत होत्या. ही संख्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढीसह ८५ झाली आहे. १२२ स्टार्टअपसह नाशिक हे एक केंद्र म्हणून उदयास आले तर, मुंबई उपनगरांत २८७ कंपन्या आहेत.

देशात ६५,८६१ एकूण स्टार्टअपमार्च २०२२ पर्यंत भारतात कार्यरत एकूण स्टार्टअप कंपन्यांची संख्या ६५,८६१ असली तरी, त्या सर्वांना वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) द्वारे मान्यता मिळालेली नाही. तथापि, गेल्या सहा वर्षांत त्यांची वाढदेखील अभूतपूर्व झाली आहे. २०१६-१७ मध्ये अशा कंपन्यांची संख्या ७२६ होती. मोदी सरकारने १६ जानेवारी २०१६ रोजी स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केल्याने ही संख्या झपाट्याने वाढली आहे.

टॅग्स :businessव्यवसायMaharashtraमहाराष्ट्रMONEYपैसा