शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
2
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
4
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
5
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
7
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
8
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
9
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
10
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
11
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
12
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
13
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
14
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
15
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
16
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
17
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
18
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
19
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
20
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला

केंद्राकडून नेहरूंच्या विचारांना नष्ट करण्याचे काम - मलिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 7:33 AM

केंद्र सरकारचे सध्याचे धोरण पाहता, त्यांच्याकडून नेहरूंच्या विचारांना नष्ट करण्याचे काम सुरू आहे, असे मत राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले.

मुंबई : पंडित जवाहरलाल नेहरूंनी धर्मनिरपेक्ष देश घडविला तसेच त्यांनी लोकशाही वाचविण्याचे काम केले. नेहरूंनी समाजवादी विचार जपत गरीब व शेतकऱ्यांना त्यांचा हक्क दिला. पंडित नेहरू यांची जयंती साजरी करीत असताना, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान विसरता कामा नये. पण देशात काही गडबड झाल्यास मोदी नेहरूंना दोष देतात. केंद्र सरकारचे सध्याचे धोरण पाहता, त्यांच्याकडून नेहरूंच्या विचारांना नष्ट करण्याचे काम सुरू आहे, असे मत राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले.बालदिनाच्या पूर्वसंध्येला वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सरहदी गांधी मेमोरियल सोसायटीच्यावतीने जवाहरलाल नेहरू यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पंडित नेहरू आणि द आयडिया ऑफ इंडिया या चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतवर निशाणा साधताना ते म्हणाले की, कंगनाचा पद्मश्री तिच्याकडून खेचून घ्यायला हवा. यासाठी राष्ट्रपतींना प्रत्येक नागरिकाने पत्र पाठविणे गरजेचे आहे. कंगनाने जे वक्तव्य केले ते संघाचे विचार आहेत. कोणी खोटे पसरवत असल्यास आपण ते खोडणे गरजेचे आहे. या चर्चासत्रात सय्यद जलालुद्दीन, भालचंद्र कांगो, फिरोज मिथीबोरवाला, हुसेन दलवाई, राम पुनियानी, अशोक कुमार पांडे यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू