शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

CAA : जन्माचा दाखला मी सुद्धा देऊ शकत नाही : छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 14:25 IST

आसाममध्ये मुस्लिमांपेक्षा अधिक हिंदुना नागरिकत्व सिद्द करता आले नाही.

मुंबई : दिल्लीत नागरिकत्व कायद्यावरून समर्थक आणि विरोधक समोरासमोर भिडल्याने मोठ्याप्रमाणावर हिंसाचार घडला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर देशभरात अजूनही अनेक ठिकाणी नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु आहेत. यावरूनच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मलासुद्धा जन्माचा पुरावा देणं कठीण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भुजबळ म्हणाले की, आसाममध्ये मुस्लिमांपेक्षा अधिक हिंदुना नागरिकत्व सिद्द करता आले नाही. मला जर विचारलं की तुमच्या आई-वडीलांचा जन्म दाखला दाखवा, तर ते मी देऊ शकत नाही. तसेच माझ्याकडे सुद्धा खरा जन्म दाखला नसून, घरच्यांनी जबरदस्तीने शाळेत टाकले आणि तेव्हा शाळेच्या शिक्षकांनी माझी जन्म तारीख स्वता:चा मनानी टाकून दिली. त्याच्यापलीकडे काहीच नसल्याचं ते म्हणाले.

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सीएए बाबत बोलले असतील, पण त्यांनी एनआरसीला पाठींबा दिला नाही. तसेच राज्यात एनआरसी लागू होऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्या पक्षाचं मात्र या तिन्ही गोष्टीला विरोध आहे. अधिवासी भागातील नागरिकांकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत. तर अनेक समाजातील लोकं भटकंती करत असतात. त्यांचे राहण्याचे कोणतेही एक ठिकाण नाही. त्यामुळे त्यांच्याकडे कागदपत्रे कुठून येणार. तर हिंदूंना या कायद्यामुळे सर्वात जास्त त्रास होणार असल्याचे सुद्धा भुजबळ म्हणाले.