शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"'तेव्हा' CM झालो असतो, तरीही मला..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 19:02 IST

"तेव्हा माझ्या मनात एक भाव होता, पण तो भाव हा नव्हता की, मी खाली का जात आहे? कारण मी मुख्यमंत्री झालो, कारण मला माझ्या पक्षाने मुख्यमंत्री केलं. मी मोठा तर काही माझ्या स्वतःच्या भरवशावर बनलो नाही. त्यामुळे तो भाव नव्हता. तेव्हा माझ्या मनात केवळ एवढाच भाव होता की..."

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर 2022 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार जाऊन, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले होते. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले होते. नंतरच्या कळात अजित पवारही राष्ट्रवादी घेऊन युतीत सहभागी झाले. युतीची महायुती झाली आणि अजित पवारही उपमुख्यमंत्री बनले. त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्याच्या निर्णयासंदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. "उपमुख्यमंत्री होऊन जे नाव आणि प्रसिद्धी मिळाली, ती कदाचित मुख्यमंत्री होऊनही मिळाली नसती", असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

तेव्हाच्या (2022) सरकार स्थापनेसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस टाइम्स नाऊशी बोलताना म्हणाले, "माला जेव्हा माझ्या पक्षाने सांगितले की, आपण सर्वात मोठा पक्ष आहोत. हे नवे सरकार स्थापन होत आहे, आपल्या पक्षाचे नेते तुम्हा आहात, जर मोठ्या पक्षाचा नेता सरकारमध्ये नसेल तर, सरकारही व्यवस्थित चालणार नाही आणि पक्षही व्यवस्थित चालणार नाही आणि त्यांनी जे सांगितले मी ते ऐकले. आता जेव्हा मी मागेवळून बघतो तेव्हा मला तो निर्णय योग्य वाटतो." 

तेव्हा माझ्या मनात केवळ एवढाच भाव होता की..." -फडणवीस पुढे म्हणाले, "...तेव्हा माझ्या मनात एक भाव होता, पण तो भाव हा नव्हता की, मी खाली का जात आहे? कारण मी मुख्यमंत्री झालो, कारण मला माझ्या पक्षाने मुख्यमंत्री केलं. मी मोठा तर काही माझ्या स्वतःच्या भरवशावर बनलो नाही. त्यामुळे तो भाव नव्हता. तेव्हा माझ्या मनात केवळ एवढाच भाव होता की, लोक काय म्हणतील की, हा पदासाठी किती लालची माणूस आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आज उडी मारून उपमुख्यमंत्री झाला." 

...तर एवढे नेम आणि फेम मळाले नसते -"जेव्हा मी निर्णय घेतला आणि तो एक्सेप्ट केला, देशभरातील, कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये आणि जनतेमध्ये त्याचे जे कौतुक झाले, मला वाटते, मी कदाचित मुख्यमंत्री झालो असतो, तरही मला एवढे नेम आणि फेम मळाले नसते. महत्वाचे म्हणजे, अडीच वर्ष मी त्या सरकारमध्ये राहून अनेक महत्वाची कामेही करू शकलो.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण