शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

शेतकरी आत्महत्येबाबत मुख्यमंत्री असंवेदनशील

By admin | Published: February 12, 2017 1:43 AM

अडीच वर्षांत देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले. त्यात राज्यात ९ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनदेखील शासनाला त्याचे गांभीर्य नाही, असंवेदनशील

जामनेर (जि. जळगाव) : अडीच वर्षांत देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले. त्यात राज्यात ९ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनदेखील शासनाला त्याचे गांभीर्य नाही, असंवेदनशील मुख्यमंत्री प्रतिसाद न देता म्हणतात की, वेळ आल्यावर निर्णय घेऊ. त्यांना नेमकी कोणती वेळ अपेक्षित आहे, समजत नाही. सैराट सरकारचा झिंगाट कारभार थांबविण्यासाठी जनतेनेच त्यांना हाकलून लावावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे सभेत केले.हे शासनच बीओटी तत्त्वावर चालविले जात असल्याचे ते म्हणाले. आमच्या शासनाने जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजना व इंदिरा आवास योजनांची नावे या शासनकर्त्यांनी बदलविली आहेत. त्यामुळे हे शासन गेम चेंजर नव्हे तर नेम चेंजर आहे, असे त्यांनी सांगितले.सरकारमधील लोक केवळ घोषणा देतात. तारीख काही जाहीर करीत नाही, यांचे सत्तेतील भागीदार देखील असेच आहेत. शिवसेना मंत्र्यांचे राजीनामे खिशातच आहेत. बाहेर काढण्याची तारीख ते का जाहीर करीत नाहीत. राज्याचे कायदे खासगी माणसे तयार करीत असून हे शासनच बीओटी तत्त्वावर चालविले जात आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)