शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
2
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
3
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
4
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
5
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
6
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
7
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
8
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
9
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
10
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
11
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
12
सलमानसोबत हिट सिनेमा, मात्र करिअरमध्ये अभिनेत्री ठरली अपयशी, १२ वर्षांपासून आहे कलाविश्वातून गायब
13
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
14
Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार
15
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
17
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!
18
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
19
फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...
20
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम

पाणीप्रश्नी मुख्यमंत्री औरंगाबादला जाणार, कामे दर्जेदार करण्याचे दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 11:58 AM

Water Issue in Aurangabad : औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष, वाक्-युद्ध पेटले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत या प्रश्नावर बैठक घेतली. औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची आपण स्वत: पाहणी करणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. 

मुंबई : औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष, वाक्-युद्ध पेटले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत या प्रश्नावर बैठक घेतली. औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची आपण स्वत: पाहणी करणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची दक्षता घ्या आणि कामाचा सर्वोत्कृष्ट दर्जा ठेवा. नव्या योजनेची वेळापत्रकानुसार कामे झालीच पाहिजेत, हे परत एकदा सांगून मुख्यमंत्र्यांनी  जुनी जलवाहिनी बदलण्यासाठीचा प्रस्ताव सुद्धा  सादर करण्याचे निर्देश दिले. पुढील आढावा बैठकीस कंत्राटदार कंपनीच्या मालकांनी किंवा कंपनीच्या वरिष्ठ प्रतिनिधीने उपस्थित राहावे, असेही ते म्हणाले.जायकवाडी धरणातील उद्भव विहीर घेण्यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला प्रधान सचिव वने मार्फत प्रस्ताव सादर केला आहे, त्याला लवकरात लवकर मान्यता मिळाली पाहिजे. मी प्रसंगी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री यांच्याशीही बोलेल, पण ही परवानगी मिळेपर्यंत इतर कामे थांबू देऊ नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सुभाष देसाई यांनी देखील कामाच्या प्रगतीचा आढावा घेत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेwater shortageपाणीकपातAurangabadऔरंगाबाद