शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

‘चीनच्या निर्यातीचा फायदा घेणार’

By admin | Published: March 04, 2017 1:51 AM

चीनच्या सध्या घसरलेल्या निर्यातीचा फायदा घेऊन जागतिक बाजारपेठेत ठसा उमटवण्यासाठी दर्जेदार उत्पादन निर्मितीची कास धरायला हवी

मुंबई : चीनच्या सध्या घसरलेल्या निर्यातीचा फायदा घेऊन जागतिक बाजारपेठेत ठसा उमटवण्यासाठी दर्जेदार उत्पादन निर्मितीची कास धरायला हवी. यातूनच आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय उत्पादनांचे प्रभुत्व आणखी विस्तारेल, असे मत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे उपसचिवक सुनील कुमार यांनी व्यक्त केले.येत्या २१ आणि २२ मार्चला मुंबईत रसायन, प्लॅस्टिक, बांधकाम साहित्यनिर्मिती क्षेत्र आणि पूरक उत्पादने यांच्या निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने वाणिज्य मंत्रालयाने कॅम इंडिया २0१८ या परिषदेचे आयोजन केले आहे. भारतातील उत्पादन गुणवत्तेची आणि निर्यात क्षमतेची ओळख पटावी यासाठी जगातील सर्वात मोठे उत्पादक या परिषदेत सहभागी होणार आहेत. या चारही उद्योग क्षेत्रातून देशाची निर्यात ४२ अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा २0१0 साली गाठेल, असे उद्दिष्ट सरकारने निश्चित केल्याचे यावेळी सुनील कुमार यांनी सांगितले.