शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

औंधमधील कचरा प्रकल्प बंद करा

By admin | Published: July 13, 2017 1:06 AM

दगडांचा ढीग ओतत जोरदार आंदोलन करूनही कचरा प्रकल्प प्लॅन्टचा प्रश्न न सुटल्याने आज अखेर नागरिकांनी थेट वर्षा बंगला गाठला

लोकमत न्यूज नेटवर्कबाणेर : सूस रोडवरील नोबेल एक्सचेंज एन्व्हायरमेंट सोल्युशन कंपनीच्या कचरा प्रकल्प प्लॅन्ट विरोधात नागरिकांनी २५० पेक्षा अधिक तक्रारी प्रशासनाकडे करूनही, प्लॅन्टच्या गेटला टाळे ठोकून गेटसमोरील आवारात दगडांचा ढीग ओतत जोरदार आंदोलन करूनही कचरा प्रकल्प प्लॅन्टचा प्रश्न न सुटल्याने आज अखेर नागरिकांनी थेट वर्षा बंगला गाठला आणि हा प्लॅन्ट तातडीने बंद करा या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घातले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याप्रश्नी लक्ष घालण्याचे आदेश दिले व पुढील आठवड्यात या कचरा प्रकल्पाला भेट देणार असल्याचे जाहीर केले. आयुक्त कुणाल कुमार यांना वारंवार फोन करूनही त्यांना नागरिकांचे फोन घेण्यास वेळ नाही मात्र प्रकल्प चालकांना भेटण्यास त्यांना वेळ आहे. महापालिका प्रशासन नागरिकांना सहकार्य करण्याऐवजी प्रकल्प चालकांना मदत करत असल्याचा थेट आरोप यावेळी नागरिकांनी केला. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे तक्रार दाखल केली असून बोर्डाने प्रकल्प चालकांच्या विरोधात २० जुलै २०१७ च्या आत कडक व तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र कारवाई करण्याचे सोडून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप हे चुकीचे वक्तव्ये करून प्रकल्प चालकांच्या बाजूने भूमिका बजावत असल्याचे यावेळी नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.आमदार मेधा कुलकर्णी या प्रश्नी सातत्याने नागरिकांच्या बाजूने लढा देत असून जिथे हे मुजोर अधिकारी त्यांनाही दाद देत नाही तिथे आम्ही काय करणार ? अशी व्यथा यावेळी नागरिकांनी मांडली.