शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
2
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
3
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
4
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
5
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
6
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
7
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
8
Rishabh Pant vs Liton Das:"भावा मला का मारतोस.." अन् लिटन दासवर भडकला पंत (VIDEO)
9
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
10
Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा?
11
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
12
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
13
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...
14
रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाजपा नेता; पोलिसाने लुटली सोन्याची चेन, ४ अंगठ्या, २ मोबाईल
15
पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ८ राशींना संमिश्र, अखंड सावध राहावे; सूर्य-शनीची वक्र दृष्टी!
16
रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू
17
Bajaj Housing Finance Ltd: लिस्टिंगच्या ३ दिवसांत १७०% चा नफा; आता 'हा' शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१५६ वर आला भाव
18
Sanjay Roy : "२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
19
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेनंतर सरकार १००० कोटींचे 'हे' काम करणार!
20
Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक

CM Eknath Shinde: मुसळधार पाऊस झाला, मुंबईत पाणी तुंबले नाही पण ठाणे पाण्याखाली का गेले? CM शिंदे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 12:19 AM

ठाण्यातील अनेक भाग मुसळधार पावसामुळे जलमय झाले होते, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला.

CM Eknath Shinde: मुंबई, ठाणे, उपनगर, पालघर, पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुसळधार पाऊस झाला. मुंबईत पाणी तुंबले नाही, पण ठाण्यात मात्र अनेक ठिकाणी पाणी तुंबले असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री हसले आणि उत्तर दिले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी मुसळधार पावसामुळे ठाणे पाण्याखाली गेल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना स्मित हास्य करत, पाऊस खूप जोरात पडतोय. सगळी यंत्रणा काम करतेय. फिल्डवर आहेत. जिथे जिथे नुकसान झाले असेल, त्याची दखल सरकार गांभीर्याने घेईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

विरोधकांच्या टीकेला आम्ही कामाने उत्तर देऊ

विरोधी पक्षाला आता केवळ टीका करण्यावाचून दुसरे काहीच काम उरलेले नाही. आम्ही आमचे काम करत आहोत. टीकेला टीकेने उत्तर न देता आणि आमच्या कामाने विरोधकांना उत्तर देऊ. म्हणूनच सुरुवातीच्या केवळ दोन महिन्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विरोधकांच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देऊ. आता त्यावर जास्त भाष्य करणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. 

दरम्यान, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचा गृहपाठ बंद करण्याविषयी निर्णय घेण्याचा सरकारचा विचार असून, याबाबत तज्ज्ञांनी यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. विद्यार्थ्यांचे हित कशात आहे, त्यानुसार निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे