शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

थंडी पळाली!

By admin | Published: February 02, 2016 4:14 AM

बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे उत्तर प्रदेशातून येणारे थंड वारे अडविले गेले आहेत, त्यामुळे राज्यातील तापमानात वाढ होऊ लागली आहे

पुणे : बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे उत्तर प्रदेशातून येणारे थंड वारे अडविले गेले आहेत, त्यामुळे राज्यातील तापमानात वाढ होऊ लागली आहे. दिवसा प्रचंड उकाडा जाणवत असून रात्रीच्या तापमानातही सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी वाढ झाल्याने थंडी पळाली आहे. राज्यात येत्या सप्ताहात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.बंगालच्या उपसागरावर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर मेघालय व परिसरात चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे उत्तर प्रदेशाकडून येणारे थंड वारे अडविले जात आहेत. परिणामी राज्यातील दिवसा व रात्रीच्या तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. किमान तापमानात तब्बल २ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे. जळगाव येथे सर्वात कमी तापमान ११ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तर कोल्हापूर येथे तापमानात सरासरीपेक्षा ४ अंशांनी वाढ होऊन तापमान २० अंशांपर्यंत गेले आहे.