शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
3
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
4
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
5
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
6
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
7
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
8
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
9
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
10
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
11
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
12
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
13
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
14
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
15
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
16
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
17
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
18
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
19
"पहिल्या सीझनला मला स्पर्धक म्हणून ऑफर होती", केदार शिंदेंचा खुलासा; म्हणाले, 'शो स्क्रीप्टेड...'
20
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर

राज्यातील ४६ कारखान्यांचे गाळप पूर्ण

By admin | Published: January 11, 2017 4:33 AM

राज्यातील १४९ साखर कारखान्यांतून २७३.६३ लाख टन ऊस गाळपातून २९१.१७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आत्तापर्यंत ४६ कारखान्यांचे

पुणे : राज्यातील १४९ साखर कारखान्यांतून २७३.६३ लाख टन ऊस गाळपातून २९१.१७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आत्तापर्यंत ४६ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली. यंदाच्या हंगामात ८७ सहकारी व ६२ कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते. ऊसाची उपलब्धता कमी असल्याने यंदाचा हंगाम जेमतेम नव्वद ते शंभर दिवस चालेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखाने तर जेमतेम आठ ते १५ दिवस चालले. कोल्हापुरातील २८ सहकारी व ११ खासगी साखर कारखान्यांतून ९९.१० लाख टन ऊस गाळपातून ११६,४३ लाख टन साखर उत्पादित झाली असून, सरासरी साखर उतारा ११.७५ टक्के आहे. पुणे विभागातील २८ सहकारी व २४ खासगी कारखान्यांतून १०६.११ लाख टन ऊस गाळपातून १११.०३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, १०.४६ टक्के साखर उतारा मिळाला. अहमदनगर येथील १४ सहकारी व ९ खासगी कारखान्यांतून ३४.२२ लाख टन ऊस गाळपातून ३२.५० लाख क्विंटल साखर उत्पादित झाली असून, सरासरी साखर उतारा ९.५० टक्के इतका मिळाला. औरंगाबाद येथील १७ सहकारी व खासगी कारखान्यांनी १९.३० लाख टन ऊस गाळपातून १६.७५ लाख क्विंटल उत्पादन झाले असून, ८.६८ टक्के साखर उतारा मिळाला. नांदेड येथील ११ कारखान्यांतून ९.८९ लाख टन ऊस गाळपातून ९.६५ लाख क्विंटल, अमरावतीतील ३ कारखान्यांतून २.४३ लाख टन ऊस गाळपातून २.३७ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली. नागपूर येथील ४ कारखान्यांतून २.५७ लाख टन ऊस गाळपातून २.४५ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. यंदा राज्याचा सरासरी साखर उतारा १०.६४ टक्के इतका आहे. (प्रतिनिधी) सांगली व सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखाने तर जेमतेम आठ ते १५ दिवस चालले. कोल्हापूरातील दोन, पुणे १८, अहमदनगर नऊ, औरंगाबाद व नांदेड प्रत्येकी सात, तर अमरावतीतील तीन कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत.