शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

काँग्रेसमुक्त देश ही फॅसिस्ट दृष्टी

By admin | Published: April 04, 2016 2:57 AM

काँग्रेसमुक्त भारत देश करण्याचा दृष्टीकोन लोकशाहीला घातक आहे. हा दृष्टीकोन फॅसिस्ट विचारांचा आहे. ही परिस्थिती चिंंताजनक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली़

पुणे : काँग्रेसमुक्त भारत देश करण्याचा दृष्टीकोन लोकशाहीला घातक आहे. हा दृष्टीकोन फॅसिस्ट विचारांचा आहे. ही परिस्थिती चिंंताजनक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली़वानवडी येथील विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा विठ्ठलराव शिवरकर समाजभूषण पुरस्कार शरद पवार यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, राजकारणात अस्पृश्यता नसावी; विचारसरणीला विरोध करा, व्यक्तिमत्त्वाला नको, मात्र एक विचारसरणीच देशातून मुक्त करा हे बोलणे देशाच्या पंतप्रधानांना शोभत नाही.ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य़, भारती विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम, पालकमंत्री गिरीष बापट, खासदार वंदना चव्हाण व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बहुमताने हे सरकार आले. अर्थिक सुधारणा व विकास या दिशेने देश जातोय असे दाखवतात ही एक बाजू, दुसऱ्या बाजुने आम्ही काहीही करू शकतो, देशाची सत्ता आमच्या हातात आहे; हवे ते करू, अशी प्रवृत्ती प्रभावी झाली आहे. हे असेच चालू राहिले तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. याचे परिणाम वेगळे होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात अजून त्याचा प्रभाव जाणवत नाही. शासकीय समित्यांमध्ये विशिष्ट विचारसरणीचे लोक कसे राहतील याची काळजी घेतली जाते, असे त्यांनी सांगितले़ भाई वैद्य यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल विठ्ठलराव शिवरकर यांचा गौरव केला व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.