शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी

By admin | Published: March 17, 2015 1:20 AM

शेतकऱ्यांना सरसकटच कर्जमाफी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे^-पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधानसभेत केली.

मुंबई : दुष्काळ, अवकाळी पावसाने राज्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकटच कर्जमाफी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे^-पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधानसभेत केली. शेतकऱ्यांना मदत देण्याचीच शासनाची भूमिका असल्याचे सांगून महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले, की शेतकऱ्यांना मदतीची भूमिका शासनाने घेतली असून विरोधक मात्र केवळ राजकारण करीत आहेत. कर्जमाफीची घोषणा सरकार करीत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभात्याग केला. पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना खडसे यांनी सांगितले, की गोवंशाचे रक्षण करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना गोवंश चराईसाठी शासकीय जमीन नाममात्र दराने उपलब्ध करून देण्यात येईल. अपंग, वृद्ध आणि अनुपयुक्त गोवंशाचे रक्षण करण्यासाठी ३० कोटी रुपये खर्चाच्या तीन गोग्रामांची निर्मिती करावी, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (फळबागांसह) मदत देण्याची शासनाची भूमिका आहे. महसूल विभागात कर्मचाऱ्यांच्या २५ ते ३० टक्के जागा रिक्त असून, त्या टप्प्याटप्प्याने भरण्यात येतील. (विशेष प्रतिनिधी)