शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

काँग्रेस स्वबळावर !

By admin | Published: January 12, 2017 4:13 AM

राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला असून आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक

मुंबई : राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला असून आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्याचा निर्णय दिल्ली येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.मुंबईसह दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा बुधवारी झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिल्ली गाठून महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश  यांची भेट घेतली. या  निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत  आघाडी करू नये, असे बहुसंख्य नेत्यांचे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे मत असल्याचे त्यांनी मोहन प्रकाश यांना सांगितले. पक्षवाढीसाठी ही निवडणूक स्वबळावर लढवावी असा अनेकांचा आग्रह असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीसोबत सरसकट आघाडी न करता परिस्थिती पाहून आघाडीचा अधिकार स्थानिक पातळीवरील पक्ष पदाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे सुत्रांकडून  समजते. (विशेष प्रतिनिधी)मुंबईतही स्वबळावरमुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढविणार असून तशी माहिती पक्षश्रेष्ठींना दिली आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले.