शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

"काँग्रेसचे सरकार आल्यास सर्वेक्षणाशिवाय आरक्षण देऊ", राहुल गांधींनी महिलांना दिले आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 15:37 IST

Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रेने महाराष्ट्रात पोहोचलेले राहुल गांधी एका जाहीर सभेला संबोधित केले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (१३ मार्च) काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास महिलांना सर्वेक्षणाशिवाय आरक्षण दिले जाईल, असे सांगितले. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महिलांना मोठ्या थाटामाटात आरक्षण दिले. मात्र त्यानंतर सांगण्यात आले की, सर्वेक्षणानंतर आरक्षण मिळेल आणि 10 वर्षांनंतर सर्वेक्षण केले जाईल. पण, काँग्रेसचे सरकार येताच सर्वेक्षणशिवाय आरक्षण देऊ, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी काँग्रेस पक्ष देशातील लोकांना आकर्षित करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर महिलांमध्ये आपली पकड मजबूत करावी लागेल, असा पक्षाचा विश्वास आहे. त्यामुळेच बुधवारी खुद्द काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 'महिला न्याय' गॅरंटी जाहीर केली आहे. याअंतर्गत करण्यात आलेल्या घोषणांमध्ये महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये निम्मा वाटा दिला जाईल, त्यांना आर्थिक मदत दिली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेने महाराष्ट्रात पोहोचलेले राहुल गांधी एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी महागाई बेरोजगारी आणि भागीदारी हे या तीन मुद्द्यांवरच केंद्राची वाटचाल सुरू आहे हे तीन प्रश्न सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरला आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी धुळ्यातील चौक सभेत केली. भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने खासदार राहुल गांधी यांचे धुळ्यात आगमन झाले. आग्रा रोड वरून त्यांची यात्रा निघाली आग्रा रोडवरील बॉम्बे लॉज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने खासदार राहुल गांधी यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा