शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ; मृत्यूंचा आकडाही वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 21:40 IST

Coronavirus In Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ.

ठळक मुद्देराज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ.८९५ रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु सोमवारी कोरोनाबाधितांची संख्या तुलनेनं कमी प्रमाणात वाढली होती. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही अधिक होती. परंतु आता पुन्हा एकदा राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या चोवीस तासांत राज्यात ६६,३५८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या संख्येतही वाढ झाली. गेल्या चोवीस तासांत राज्यात ८९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.एकीकडे गेल्या चोवीस तासांत राज्यात ६६,३५८ नव्या रुग्णांची वाढ झाली, तर दुसरीकडे ६७,७५२ जणांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या ६,७२,४३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८३.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ३६,६९,५४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.मुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिकगेल्या चोवीस तासांत मुंबईत ४,०१४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर याच्या दुपटीपेक्षा अधिक लोकांनी कोरोनावर मात केली. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ८,२४० जणांनी कोरोनावर मात केली. सध्या राज्यात ६६,०४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीता कालावधी ६८ दिवस इतका झाला आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई