शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

कापूस, सोयाबीनवर किडींचा हल्ला

By admin | Published: July 25, 2016 5:06 AM

पश्चिम विदर्भात सर्वत्र पिके बहरली असताना कापूस व सोयाबीन पिकांवर किडींनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.

अकोला : पश्चिम विदर्भात सर्वत्र पिके बहरली असताना कापूस व सोयाबीन पिकांवर किडींनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.भिज पावसामुळे सर्वच चांगले पीक आले आहे. मात्र किडींना पोषक वातावरण तयार झाल्याने पिकांवर वेगवेगळ््या किडींनी हल्ला केला आहे. सद्यस्थितीत खरीप कापसावर तुडतुडे व सोयाबीनवर हिरव्या उंटअळींचा प्रादूर्भाव वाढला आहे.पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरपैकी कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र हे २३ लाखांपर्यंत आहे. ही दोन पिके या भागात मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. यावर्षी तुरीचे क्षेत्र वाढले असून, ते चार लाख ९० हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. इतर कडधान्यांची पेरणीदेखील वाढली आहे.मागील तीन ते चार वर्षांनंतर सोयाबीनचे पीक यंदा चांगले येण्याची अपेक्षा आहे. वेळेवर पावसाचा शिडकावा होत असल्याने या पिकाने कात टाकली आहे. शेतकऱ्यांनी दोनदा पिकांची कोळपणी, डवरणी केली. तणनाशकांची फवारणी केल्याने शेतातील तण कमी झाले आहे. त्यामुळे यंदा चार वर्षांची कसर भरू न निघेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र पिकांवर किडींनी आक्रमण करणे सुरू केल्याने शेतकऱ्यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढत आहे. (प्रतिनिधी)