शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

दुष्काळग्रस्त लातूरमध्ये पाण्याच्या रांगेतच महिलेचा मृत्यू

By admin | Published: May 04, 2016 8:52 AM

दुष्काळात होरपळत असलेल्या लातूरमध्ये पाण्यासाठी दोन तास रांगेत उभ्या असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे

ऑनलाइन लोकमत - 
लातूर, दि. 04 - दुष्काळात होरपळत असलेल्या लातूरमध्ये पाण्यासाठी दोन तास रांगेत उभ्या असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. केवलबाई कांबळे असं या महिलेचं नाव आहे. पाण्यासाठी दोन तासाहून जास्त वेळ त्या रांगेत उभ्या होत्या. कडक उन्हामध्ये जास्त वेळ उभे राहिल्याने चक्कर येऊन त्या खाली पडल्या आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. चाकूर तालुक्यातील ही घटना आहे.
 
केवलबाई कांबळे पाणी भरण्यासाटी बोअरवेलवर गेल्या होत्या. पण कडक उन्हामुळे त्यांना चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. त्यांना तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं पण त्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. 
 
अशाच प्रकारे गेल्या काही दिवसांपुर्वी बीडमध्ये पाणी भरण्यासाठी विहीरीवर गेलेल्या 11 वर्षाय मुलाचा मृत्यू झाला होता. तर 12 वर्षीय मुलीचा पाणी भरण्यासाठी उन्हातूम फे-या मारताना हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला होता.