शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

भूसंपादन कायद्यासाठीचा हटवाद टाळता आला असता - उद्धव ठाकरे

By admin | Published: September 01, 2015 10:27 AM

भूसंपादन विधेयकासाठी सरकारचा हटवादीपणा व कटुता टाळती आली असती तर बर झाले असते अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घरचा आहेर दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १ - वादग्रस्त भूसंपादन विधेयक मागे घेण्याचा मोदी सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला तरी या विधेयकासाठी सरकारचा हटवादीपणा व कटुता टाळती आली असती तर बर झाले असते अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर चिमटा काढला आहे. 

मंगळवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भूसंपादन विधेयकावर त्यांची मतं मांडलीत. भूसंपादन विधेयक मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे देशातील शेतकरी व कष्टकरी जनतेचा विजय आहे असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. या विधेयकातील काही मुद्दे शेतकरीविरोधी होते, लोकभावनांचा आदर करुन काम करते ते सरकार ख-या अर्थाने कल्याणकारी असते. मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे जनमत बनले व ही भीती खोडून काढण्यात सरकारी यंत्रणाही तोकडी पडले असे त्यांनी म्हटले आहे. याचा फटका बिहार विधानसभेतही बसला असता याकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधले आहे. शेतक-यांना आधार द्या, त्यांच्या आत्महत्या रोखा, त्यांच्या चुली पेटवा, चा-या अभावी तडफडणा-या जनावरांना वाचवा व सत्ता त्यासाठीच राबवा हीच आमच्या 'मन की बात' आहे असेही उद्धव ठाकरेंनी नमूद केले आहे.