शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

महाविद्यालयांचा निर्णय अजूनही गुलदस्त्यातच! ऑनलाइन की ऑफलाइनचा निर्णय आज होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 5:56 AM

मुंबईत ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढल्याने दहावी, बारावी वगळता शाळांसह, कनिष्ठ महाविद्यालये येत्या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात पुन्हा नव्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय बुधवारी घेतला जाणार आहे. अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली. 

  सामंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी ऑनलाईन बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. या ऑनलाईन बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विक्सचंद्र रस्तोगी, तंत्र हशिक्षण संचालक अभय वाघ, सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त उपस्थित होते.

मुंबईत ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढल्याने दहावी, बारावी वगळता शाळांसह, कनिष्ठ महाविद्यालये येत्या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालये सुरू ठेवणे कितपत योग्य राहील, याचा अभिप्राय कुलगुरूंनी सादर करावा, अशा सूचना मंत्र्यांनी ३१ डिसेंबर रोजी तातडीने बोलावण्यात आलेल्या बैठकीत दिल्या होत्या. कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने मंगळवारी तातडीने बैठक बोलावली होती. 

वसतिगृह सुरू करण्याची मागणी, पण ?विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतातील सर्व विद्यापीठांना आवश्यक काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करण्याची सूचना केली आहे. मात्र मुंबई विद्यापीठासह राज्यातील अनेक विद्यापीठांना याचा विसर पडला आहे. अशा प्रतिक्रिया विद्यार्थी देत असून वसतिगृह सुरु करण्याची मागणी करीत आहेत. पीएचडी करणाऱ्या तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह सुरू नसण्याचा प्रचंड त्रास होत असून यासंदर्भातील निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी छात्रभारती संघटनेने केली आहे. मात्र सद्यस्थितीत वसतिगृह सुरु करण्यासंबंधातील निर्णय कितपत योग्य असेल यावर शंका उपस्थित होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस