शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

बारावीतील चुकीच्या प्रश्नांवर उद्या निर्णय!

By admin | Published: March 09, 2015 1:34 AM

इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या गणित आणि रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आल्याने हे रसायनशास्त्राचे ५ आणि गणिताचे ४

पुणे : इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या गणित आणि रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आल्याने हे रसायनशास्त्राचे ५ आणि गणिताचे ४ गुण विद्यार्थ्यांना सरसकट द्यायचे की कसे, याबाबतचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत होणार असल्याचे समजते़ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या विज्ञान शाखेतील गणित आणि रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये चुकीचे प्रश्न विचारण्यात आले होते़ प्रश्नपत्रिकेत किती चुका झाल्या व विद्यार्थ्यांना किती गुण दिले जाणार यापासून राज्य शिक्षण मंडळाचे अधिकारी अनभिज्ञ असले तरी प्रश्नपत्रिकेत काही प्रश्न चुकले असल्यास विद्यार्थ्यांना नियमानुसार गुण दिले जातील, असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी चुकीच्या प्रश्नांचे गुण मिळणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अभ्यास मंडळाच्या सदस्यांकडून प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे सांगितले जात असले तरी राज्य शिक्षण मंडळाने चुकांबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. (प्रतिनिधी)