शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

दुष्काळामुळे साखर उत्पादनात घट

By admin | Published: March 18, 2016 2:32 AM

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात पडलेल्या दुष्काळाचे सावट साखरेच्या उत्पादनावर दिसू लागले आहे. यंदाच्या हंगामात मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ७६ लाख टन

पुणे : गेल्या दोन वर्षांपासून राज्यात पडलेल्या दुष्काळाचे सावट साखरेच्या उत्पादनावर दिसू लागले आहे. यंदाच्या हंगामात मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ७६ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गतवर्षी याच कालावधीत ८२ लाख टन साखर उत्पादित झाली होती. जी यंदाच्या तुलनेत ६ लाख टनाने कमी आहे. जास्त पाण्यावर येणारे पिक म्हणून ऊस ओळखला जातो. मात्र गेल्या २ वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. गतवर्षी तर हे प्रमाण खूपच कमी होते. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम ऊसाच्या पिकावर पहायला मिळात आहे. गतवर्षी मार्चच्या मध्यापर्यंत ७३२ लाख टन ऊसाचे गाळप झाले होते आणि त्यातून ८२ लाख टन साखरचे उत्पादन झाले. यंदा याच कालावधीत ६८२ लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. त्यातून ११.१३ टक्के साखर उताऱ्याने ७६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.या हंगामात राज्यात सहकारी आणि खासगी असे १७७ साखर कारखाने गाळपासाठी सुरू करण्यात आले होते. त्यापैकी ८८ कारखान्यांचे गाळप मार्चच्या मध्यापर्यंत पूर्ण झाल्याने ते बंद करण्यात आले आहेत. नांदेड विभागातील २५ कारखाने, पुणे विभागातील ३३ कारखाने बंद झाले आहेत. औरंगाबाद, अहमदनगरमधील ५० टक्के कारखाने बंद झाले आहेत. कोल्हापूरमधील कारखान्यांचे गाळप अजूनही चालू आहे. तेथे ३८ कारखाने सुरू असून त्यापैकी केवळ एकाचेच गाळप पूर्ण झाले आहे. यंदाचा गाळप हंगाम जून महिन्यापर्यंत चालेल पण १५ एप्रिलपर्यंत बहुतांशी कारखान्यांचे गाळप पूर्ण होण्याचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)७८ लाख टन ऊस गाळपाच्या प्रतीक्षेतयंदाचा गाळप हंगाम संपण्याच्या मार्गावर पोहोचलेला असताना अजूनही ७८ लाख टन ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. साखर आयुक्त कार्यालयाने काढलेल्या अंदाजावरून यावर्षी ७६० लाख टन ऊस गाळपासाठी येणार आहे. त्यापैकी ६८२ लाख टन ऊसाचे गाळप मार्चच्या मध्यापर्यंत झाले आहे.