शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

१२ तासांत दिल्ली-मुंबई

By admin | Published: September 12, 2016 4:32 AM

वेगवान टेरन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टॅल्गो’ची शनिवारी घेतलेली चाचणी यशस्वी ठरली आहे. दिल्ली ते मुंबई हे १ हजार ३८८ किलोमीटरचे अंतर या सुसाट टे्रनने अवघ्या बारा तासांत कापले

मुंबई : वेगवान टेरन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टॅल्गो’ची शनिवारी घेतलेली चाचणी यशस्वी ठरली आहे. दिल्ली ते मुंबई हे १ हजार ३८८ किलोमीटरचे अंतर या सुसाट टे्रनने अवघ्या बारा तासांत कापले. राजधानी एक्स्प्रेसला हे अंतर पार करण्यासाठी सोळा तासांचा अवधी लागतो.दिल्ली येथून शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास निघालेली टॅल्गो रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास मुंबईत दाखल झाली. टॅल्गो चाचणीबाबत अधिक माहिती देताना रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चर विभागाचे संचालक विजयकुमार यांनी सांगितले की, टॅल्गोने दिल्ली ते मुंबई हे अंतर ११ तास ४८ मिनिटांत पूर्ण केले. चाचणीवेळी टॅल्गोचा वेग प्रति तास १५० किलोमीटर एवढा होता. महत्त्वाचे म्हणजे, कमी वजनाच्या डब्यांच्या कारणात्सव टे्रनला हा वेग राखणे शक्य झाले. या टे्रनच्या डब्यांची चाचपणी मे महिन्यापासून सुरू आहे. टॅल्गो ट्रेनच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आता अन्य रेल्वे मार्गांवर टॅल्गोची चाचणी घेण्याचा रेल्वे बोर्डाचा विचार आहे.टॅल्गो ही स्पेन बनावटीची ट्रेन.दिल्ली ते मुंबईपूर्वी मथुरा ते पलवाल या मार्गावरही टॅल्गोची चाचणी.३० टक्के वीजेचा कमी वापर, वजनाने हलके आणि वळणावर वेग कमी करण्याची गरज नसलेले टॅल्गोचे २५० कोच देशात वापरणार.भारतीय इंजिनला जोडून चाचणी टॅल्गोमध्ये दोन एक्झिक्युटिव्ह आणि चार चेअर कारचे कोच