शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

डेंग्यूमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

By admin | Published: August 08, 2014 1:04 AM

तालुक्यातील संक्राजी पवनी येथील एका २० वर्षीय विद्यार्थिनीचा डेंग्यूमुळे नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वरुड : तालुक्यातील संक्राजी पवनी येथील एका २० वर्षीय विद्यार्थिनीचा डेंग्यूमुळे नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारती वसंत उईके असे डेंग्यूमुळे मरण पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती येथील पंचफुलाबाई पावडे महिला महाविद्यालयाची बी.ए. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. आठवडाभरापासून ताप आल्याने तिच्यावर वरुड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु ताप वाढतच गेल्याने तिला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान ७ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता तिचा मृत्यू झाला. यामुळे तालुक्यात पुन्हा विषाणूजन्य आजारांचा फैलाव तर होणार नाही ना? अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहेत.वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता ? तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंदे्र असून वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तर वरुडच्या ग्रामीण रुग्णालयातसुध्दा दोनच डॉक्टर असून तेच तालुक्यातून येणाऱ्या रुग्णांची तपासणी करतात़ याकडे लोकप्रतिनिधींसह आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. पवनीवासीयांची तळमळ मृत भारती उईके ही मोलमजुरी करुन शिक्षण घेत होती. ती वरुडच्या वसतिगृहात वास्तव्यास होती. अचानक आजारी पडल्याने पालकांनी तिला आधी राजुराबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर वरुडच्या खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती खालावल्याने भारतीला नागपूरला हलविण्यात आले. मात्र, भारतीचा मृत्यू झाला.