शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

सिंधी समाजाचे विकासातील योगदान उल्लेखनीय- राज्यपाल

By admin | Published: April 25, 2016 5:49 AM

नव्या उमेदीने जीवन सुरू करीत सिंधी समाजाने उद्योजकता, कर्तबगारी व कठोर परिश्रम या गुणांच्या जोरावर प्रगती केली

मुंबई : देशाच्या फाळणीमध्ये सर्वस्व गमावूनदेखील महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये नव्या उमेदीने जीवन सुरू करीत सिंधी समाजाने उद्योजकता, कर्तबगारी व कठोर परिश्रम या गुणांच्या जोरावर प्रगती केली, तसेच राज्याच्या व देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासात उल्लेखनीय योगदान दिले, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी काढले.भारतीय सिंधू सभा या संस्थेच्या मुलुंड येथील गुरु गोविंद सिंह महापालिका मैदानावर आयोजित केलेल्या ‘चेती चाँद मेला’ या सिंधी नववर्ष सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. सिंधी बांधवांनी मुंबईत निर्माण केलेल्या अनेक शैक्षणिक संस्था आज गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत, असे सांगत सिंधी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी गुजरात येथील ‘इन्स्टिट्युट आॅफ सिंधोलॉजी’प्रमाणे मुंबईतदेखील एक उच्चशिक्षण संस्था निर्माण करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली. कुलपती या नात्याने अशी संस्था निर्माण करण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले.भारतीय सिंधू सभेने गैर सिंधी भाषिक विद्यार्थ्यांना सिंधी भाषा शिकण्यासाठी प्रेरित करावे व त्यासाठी शिष्यवृत्तीची तरतूद करावी, अशीही सूचना त्यांनी या वेळी केली. सिंधी समाजातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार सरदार तारासिंह, अखिल भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष लक्ष्मण चांदिरामाणी, कार्याध्यक्ष लधाराम नागवाणी, महासचिव राधाकृष्ण भगिया, महोत्सवाचे सचिव किशोर असवाणी व अनेक सिंधी बांधव उपस्थित होते.