शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

शिवभोजन थाळी योजना बंद करण्यावरून मतभेद, शिंदे गटाचे आमदार नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 06:47 IST

अन्न व नागरी पुरवठा मंत्री घेणार योजनेचा आढावा.

मुंबई : शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी मात्र त्यास विरोध दर्शविला आहे. ही योजना सुरू ठेवावी असा आग्रह काही आमदार मुख्यमंत्र्यांकडे धरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिंदे गटातील ४० आमदार मागच्या सरकारचा भाग होते. त्यावेळी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना शिवभोजन थाळीची केंद्रे मिळाली होती. त्यामुळे योजना सुरू राहावी, या मताचे ते आहेत. एका आमदाराने ‘लोकमत’ला सांगितले, की योजना बंद करणे योग्य होणार नाही. योजनेतील उणिवा दूर करण्यास आमचा विरोध नसेल. शिवभोजन थाळी योजनेची केंद्रे ही काँग्रेस, राष्ट्रवादी वा शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मिळाली होती.

भाजपचे कार्यकर्ते मात्र वंचित राहिले होते. त्यामुळे ही योजना बंद करून गोरगरिबांच्या जेवणाची नवीन योजना आणायची आणि त्यानिमित्ताने भाजप व शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या संस्थांना ही केंद्रे देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे म्हटले जाते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपले खाते या योजनेचा आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदे