शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

‘झीरो बॅलन्स’वर दंड आकारू नका

By admin | Published: May 12, 2016 4:32 AM

जी बचत खाती ‘शून्य बॅलन्स’ घटकातील आहेत, त्या खात्यात पैसे नसल्याच्या कारणावरून बँकांनी संबंधित खातेदारावर दंड आकारणी करू नये, असे स्पष्ट निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

मुंबई : जी बचत खाती ‘शून्य बॅलन्स’ घटकातील आहेत, त्या खात्यात पैसे नसल्याच्या कारणावरून बँकांनी संबंधित खातेदारावर दंड आकारणी करू नये, असे स्पष्ट निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. बँकेतील खाती आणि पर्यायाने व्यवहार वाढावेत, याकरिता अनेक सरकारी, खासगी, परदेशी बँका विविध कंपन्यांनी करारबद्ध होत एकगठ्ठा बँकेत तेथील कर्मचाऱ्यांची खाती सुरू करतात. ही खाती सुरू करताना त्यात बँकेतर्फे ज्या सुविधांचे आश्वासन दिले जाते़ त्यातील पहिली सुविधा म्हणून ‘शून्य बॅलन्स’ अशा पद्धतीची ही खाती असतील, असे सांगितले जाते.

याचा अर्थ, या खात्यात एकही पैसा राखला नाही, तर ते खाते सुरू राहील. बहुतांश वेळा कर्मचारी ज्या वेळी एक नोकरी सोडून दुसरी नोकरी स्वीकारतो व नव्या नोकरीत नवे खाते सुरू करतो, त्या वेळी पहिल्या खात्याकडे दुर्लक्ष होते किंवा त्यात अपेक्षित बॅलन्स राखला जात नाही. त्यामुळे बँका निगेटिव्ह बॅलन्स दाखवत तेवढी रक्कम ही दंड म्हणून ग्राहकांच्या खिशातून वसूल करतात. मात्र, असे पैसे वसूल करणे गैर असून, बँकांनी हे तातडीने थांबवावे, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत, तसेच (प्रतिनिधी)

दंड झाल्याचे ग्राहकांनी बँकांच्या निदर्शनास आणून दिले आणि तरीही जर बँकांनी दाद दिली नाही, तर ग्राहकाने बँकिंग लोकपालाकडे या संदर्भात दाद मागावी, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. कोणत्याही ग्राहकाकडून अशी वसुली होत नसल्याचा दावा बँकांनी केला आहे.