शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

Vidhan Sabha 2019:निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळ दुर्लक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 14:28 IST

नेते मराठवाड्यातील परिस्थितीवर बोलताना दिसत नाही.

मुंबई - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरु झाली आहे. तर निवडणूकीत विविध मुद्यांवरून सत्ताधारी पक्ष व विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतांना पाहायला मिळत आहे. मात्र याच निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यातील विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीकडे  दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

सर्वच मतदारसंघात भावी आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. तर मतदारसंघात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून, गावभेटी आणि प्रचार सुद्धा सुरु झाला आहे. मात्र अशात राज्यातील दुष्काळाग्रस्त भागातील प्रश्नांकडे लक्ष देतांना कुणीच दिसत नाही. महत्वाच्या नेत्यांची एकमेकांवर आरोप होत आहे. मात्र हेच नेते मराठवाड्यातील परिस्थितीवर बोलताना दिसत नाही.

मध्य महाराष्ट्रात धो धो बरसलेल्या मान्सूनची वक्रदृष्टी मराठवाड्यावर कायम राहिली असून, सरासरीपेक्षा ११ टक्के पाऊस कमी झाला आहे़. राज्यातील सरासरीच्या ३३ टक्के जादा पावसाची नोंद झाली असली, तरी १० जिल्ह्यात सरासरीएवढाही पाऊस झालेला नाही. मराठवाड्यातील औरंगाबाद आणि नांदेड वगळता अन्य सर्व ६ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे़. बीडमध्ये २७ टक्के, लातूरमध्ये २१ टक्के, हिंगोलीत १७ टक्के कमी पाऊस झाला आहे. अशा परिस्थिती मदतीची अपेक्षा असलेल्या दुष्काळग्रस्तांकडे पाहण्यासाठी राजकीय नेत्यांना वेळ मिळत नसल्याचे दिसत आहे.

जालना जिल्ह्यातील अनेक भागात हवा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे आमच्या सारखे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सत्तधारी किंवा विरोधक सर्वच राजकीय नेते निवडणुकीत व्यस्त असल्याचे दिसत असून, आमच्या मदतीला कुणीच येत नाही. योगेश मोरे ( शेतकरी जालना )