शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

दुष्काळ मदतनिधीतून कापूस उत्पादकांना वगळले

By admin | Published: March 11, 2016 4:05 AM

राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या ३ हजार १०० कोटी रुपयांच्या मदतनिधीतून कापूस उत्पादकांना वगळण्यात आल्याची कबुली महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या ३ हजार १०० कोटी रुपयांच्या मदतनिधीतून कापूस उत्पादकांना वगळण्यात आल्याची कबुली महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. डॉ. मिलिंद माने, प्रतापराव चिखलीकर आदी सदस्यांच्या विचारलेल्या लेखी प्रश्नात खडसे यांनी स्पष्ट केले की, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कापणीच्या नोंदी पूर्ण नसल्याने तूर्त वगळण्यात आले आहे. २०१५च्या खरिप हंगामात १५ हजार ७४७ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आलेली आहे. ३ नोव्हेंबर २०१५च्या शासन निर्णयाद्वारे दुष्काळ जाहीर करण्याचे निकष घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार, दुष्काळ जाहीर करण्यास पात्र नसलेल्या परंतु पीक नुकसान झालेल्या अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक विभागातील कापूस, नागपूर अमरावती विभागातील सोयाबिन आणि नागपूर विभागातील धान उत्पादक शेतकऱ्यांना २ मार्च २०१६च्या निर्णयाद्वारे विशेष मदत जाहीर केलेली आहे, असे खडसे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)