शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Maharashtra Election 2019; शेतकºयांच्या तळतळाटामुळे काँग्रेस पक्ष होणार नामशेष : पाशा पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:18 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सभा

ठळक मुद्दे-  राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल सोलापूर दौºयावर- दक्षिण विधानसभेचे भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा- काँग्रेस व राष्ट्रवादीवर केली पटेल यांनी जोरदार टीका

मंद्रुप : काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत शेतीमालाला कधीच योग्य भाव दिला नाही. त्यामुळे कर्जबाजारी होऊन हजारो शेतकºयांनी आत्महत्या केल्या.  शेतकºयांचा तळतळाट लागल्यानेच देशभरात काँग्रेस नामशेष होत आहे, असे प्रतिपादन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी येथे बोलताना केले.

औज मंद्रुप व होटगी येथे दक्षिण सोलापूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाशाभाई पटेल बोलत होते.  

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्या भाषणात गेल्या पाच वर्षांत दक्षिण सोलापूरसाठी साडेचौदाशे कोटींचा निधी आणल्याचे सांगितले.  काँग्रेसने देशभरात ७२ हजार कोटींची कर्जमाफी दिली. आम्ही शेतकºयांना सरसकट दीड लाखाची कर्जमाफी दिली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्याला  प्रगतीपथावर नेण्यासाठी साथ द्या असे आवाहन केले.

यावेळी सभापती सोनाली कडते, आप्पासाहेब पाटील, रामाप्पा चिवडशेट्टी, हणमंत कुलकर्णी, मळसिद्ध मुगळे, शिरीष पाटील, मौलाली मकानदार, उपसभापती संदीप टेळे, जि. प. सदस्य प्रभावती पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर नरसगोंडे, शिवानंद दरेकर, शशिकांत दुपारगुडे, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, प्रशांत कडते, सुशीला ख्यामगोंडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुखPoliticsराजकारणPasha Patelपाशा पटेल