शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

पूर्व विदर्भात १९४२ गावांना टंचाईच्या झळा!

By admin | Published: April 13, 2015 5:07 AM

दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात नागपूर विभागात सध्या पाणीटंचाईची झळ जाणवत नसली तरी आगामी काळात पाणीटंचाई भीषण होण्याची शक्यता आहे़

नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात नागपूर विभागात सध्या पाणीटंचाईची झळ जाणवत नसली तरी आगामी काळात पाणीटंचाई भीषण होण्याची शक्यता आहे़ अमरावती विभागाचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही़ चार गावांमध्ये ७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर ६ तालुक्यांमध्ये पाणीपातळीत घट झाली आहे.सहा जिल्ह्यांतील १९४२ गावे आणि ११ वाड्यांना टंचाईसदृश घोषित करण्यात आले आहे. नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये फक्त ३२ टक्के तर अमरावती जिल्ह्यात ३६.५२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. विभागातील काही जिल्ह्यांची भूजल पातळी घटली, तर काही जिल्ह्यांत वाढली आहे. सध्या विभागात फक्त नागपूर जिल्ह्यातील २ गावांत ३ टँकर सुरू आहेत. मागील वर्षी या काळात एकही टँकर सुरू झाला नव्हता. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांतील १९४२ गावांमध्ये टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत़ तसेच ६३ तालुक्यांत भूजल पातळी खोल गेली आहे. त्यापैकी ३९ तालुक्यांत ० ते १ मीटर, २ तालुक्यांत १ ते २ मीटर, एका तालुक्यात २ ते ३ मीटर तर उर्वरित तालुक्यांमध्ये यापेक्षा अधिक घट आहे. नागपूर विभागात ४० मध्यम प्रकल्प आहेत. त्यात १३ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी ३१ टक्के होता. या वर्षी ७४ एमएलडी साठा आहे. २०१४मध्ये १७० एमएलडी, २०१३मध्ये १०३ एमएलडी पाणीसाठा होता.