शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

काँग्रेस राजकारणातून 'एक्सपायर' : सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 11:44 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर कॉंग्रेसला उतरती कळा लागली असल्याची चर्चा आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर कॉंग्रेसला उतरती कळा लागली असल्याची चर्चा आहे. विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलसह अनेक कॉंग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना, राजकरणात काँग्रेसची 'एक्सपायरी डेट' संपली असल्याचा खोचक टोला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. नागपूर येथील पत्रकार परिषेदत ते बोलत होते.

ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीं म्हणतात की, निस्वार्थीपणे राजकीय सेवा केली पाहिजे, त्यानुसार कॉंग्रेसमध्ये असलेल्या चांगल्या आणि निस्वार्थीपणे राजकीय सेवा करणाऱ्या लोकांना भाजपमध्ये घेतले जाईल. कॉंग्रेसमध्ये सुद्धा आजही काही मोजकी लोकं कोणतेही अपेक्षा न ठेवता काम करतात अशा लोकांना संधी दिली जाईल असे मुनगंटीवार म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, औषधाची ज्याप्रमाणे एक्सपायरी डेट संपते, त्याचप्रमाणे काँग्रेसचीही राजकरणात एक्सपायरी डेट संपली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच विखेंनी कॉंग्रेसचा हात सोडला होता. त्याचवेळी औरंगाबादमधील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन काम केले. त्यानंतर आता कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे सत्तार यांनी खुलासा केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसला राज्यात अपयशाचे ग्रहण लागले म्हटले तर वावगे ठरणार नाही.