शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

बाहेरगावी जाताय, सावधान!

By admin | Published: September 18, 2016 12:50 AM

शहरात व शहराच्या आसपासच्या गावांतील बंद घरांचे कुलूप तोडून चोऱ्यांच्या प्रमाणात अलीकडेच मोठ्या प्रमाणात वाढ झाली

भोर : शहरात व शहराच्या आसपासच्या गावांतील बंद घरांचे कुलूप तोडून चोऱ्यांच्या प्रमाणात अलीकडेच मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठ महिन्यांत ८ ते १० घरे फोडून चोऱ्या झाल्या आहेत, तर ५ दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत, स्टँडवर व इतरत्र अशा १० चोऱ्या असे एकूण १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अनेक जण गुन्हे दाखल करीतच नाहीत. यामुळे आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरगावी जाताय, सावधान! घराला कुलूप हमखास चोरी होणार. चोऱ्यांमुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्री-अपरात्री घराबाहेर पडता येत नाही. भोर पोलिसांच्या कामकाजाबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.मागील महिनाभरात शहरातील शेवटची गल्ली भेलकेवाडीत गणपती सणाला गावाला गेलेल्या बंद घरांच्या दरवाजाची कडी तोडून घरातील किमती वस्तू, रोख रक्कम, दागिने चोरट्यांनी चोरून नेले. तर, उत्रौली येथील चार बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून जबरी चोऱ्या केल्या आहेत. एसटी स्टाँडवर व बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पाकीट,मंगळसूत्र व इतर सोन्याच्या वस्तूंच्या चोऱ्या होतात. आठवड्यापूर्वी पिराचामळा, भोरेश्वरनगर येथे रात्री साडेदहा वाजता चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. मात्र, नागरिक जागे असल्याने चोरटे पसार झाले. ग्रामीण भागातही अशाच पद्धतीने चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिनाभरात ८ ते १० घरांत चोऱ्या झाल्या आहेत. यामुळे नागरिक रात्री-अपरात्री घराबाहेर पडत नसून लोकांमध्ये घबराट पसरली आहे. भोर पोलिसांत दरवेळी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला जातो आणी तपास सुरू असल्याचा फार्स केला जातो. मात्र, प्रत्यक्षात हातात काहीच लागत नाही. अशा गुन्ह्यातील एकही आरोपी सापडला नसून कशाचाही तपास लागलेला नाही. यामुळे भोर पोलीस निरीक्षकांच्या कामकाजाबद्दल शंका व्यक्त केली जात असून सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त क रीत आहेत.भोर पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या ५ गाड्या चोरीपैकी ३ गाड्या परत मिळाल्या आहेत. तर, तीन घरफोड्या करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करून गुन्हा कबुल केल्याचे भोर पोलिसांकडून सांगण्यात आले.(वार्ताहर)>बंद घरांची टेहाळणी : चोरांचा प्रवेशभोर शहरातील अनेक आळीतील बंद घरांची दिवसा टेहळणी करून, रात्रीच्या वेळी आजूबाजूच्या घरांच्या दरवाजाच्या बाहेरून कड्या लावून कोणीही मदतीला येणार नाही, याची खबरदारी घेऊन कटावणीने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करतात. घरातील सोने-नाणे, किमती वस्तू पैसे चोरटे चोरूक्षन नेत आहेत.