शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

शेतक-यांनी उतावळी प्रकल्पाचे कुलूप तोडून पाणी सोडले!

By admin | Published: April 10, 2016 1:40 AM

बुलडाणा जिल्ह्यातील घटना; पाटबंधारे विभागाने दिली पोलिसांकडे तक्रार.

देउळगाव साकर्शा (बुलडाणा): भुईमुगाच्या पिकाला पाणी देण्याचे आश्‍वासन पाटबंधारे विभागाने पूर्ण न केल्याने, शेतकर्‍यांनी उतावळी प्रकल्पाचे कुलूप तोडून पाणी सोडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.शेतकर्‍यांना भुईमुगाच्या पिकाची चिंता भेडसावत आहे. मेहकर तालुक्यातील देउळगाव साकर्शा येथील उतावळी प्रकल्पामध्ये डिसेंबर २0१५ मध्ये १0.७२ दलघमी पाणी साठा उपलब्ध होता. त्यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी परिसरातील २00 शेतकर्‍यांची बैठक घेऊन, उतावळी धरणातून 0.५0 दलघमी आरक्षीत पाणी भुईमुगाच्या पिकासाठी सोडून उर्वरित पाणी शेतकर्‍यांना देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी संबंधित शेतकर्‍यांकडून ८0 हजार रुपयांचा भरणाही अधिकार्‍यांनी करून घेतला होता; परंतु कराराप्रमाणे पाणी मिळत नसल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने जवळपास १५0 शेतकर्‍यांनी धरणाच्या दरवाजाचे कुलूप तोडून पाणी घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. खामगाव पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता एस.एन.टाले यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. पंचनामा केल्यानंतर याप्रकरणी पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.