शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

शेतकऱ्यांना देशोधडीला लावू देणार नाही

By admin | Published: May 26, 2017 3:47 AM

शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत खोटी आश्वासने देणाऱ्या लबाडांना गुडघे टेकायला लावू. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा शासनाचा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा (पुणे) : शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत खोटी आश्वासने देणाऱ्या लबाडांना गुडघे टेकायला लावू. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा शासनाचा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही. राज्यात जिथे जिथे शेतकऱ्यांवर अन्याय होईल, तेथे तिथे आम्ही लढा उभारणार आहोत, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी दिला.खासदार शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफी व स्वामीनाथन आयोग लागू करावा या मागणीसाठी सुरू केलेल्या आत्मक्लेश यात्रेचे गुरुवारी लोणावळा शहरात आगमन झाले. सकाळी साडेआठला शेट्टी यांनी मुंबईकडे पायी प्रवास सुरूकेला. लोणावळ्यात पोहोचल्यावर नागरिकांशी संवाद साधताना शेट्टी म्हणाले, की निवडणुकीच्या काळात मोदी व भाजपाने दिलेल्या आश्वासनाला आम्हीही बळी पडलो. मात्र, याची जाणीव झाल्यामुळेच ही आत्मक्लेश यात्रा काढली आहे. मागील वर्षभरात राज्यभरातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज जमा केले असून, येत्या ३० मे रोजी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे देण्यात येणार आहेत.