शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

‘दलित अत्याचार रोखण्यासाठी जलदगती न्यायालय’

By admin | Published: May 25, 2017 2:05 AM

ज्या जिल्ह्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण अधिक आहे अशा जिल्ह्यात ते रोखण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नियुक्त करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : ज्या जिल्ह्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण अधिक आहे अशा जिल्ह्यात ते रोखण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नियुक्त करणार आहे. त्यामुळे अत्याचार रोखण्याचा प्रयत्न केला जार्ईल. तसेच दलितांवरील अत्याचाराच्या केसेस जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. आठवले गटाने गुणिजनांचा सत्कार समारंभ पालघर येथे आयोजित केला होता. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नेमण्याबरोबरच पालघर जिल्हानिर्मिती होऊन ३ वर्षे झाली तरी अद्याप जिल्हा मुख्यालय झाले नाही ते येत्या २ वर्षांत ते पूर्ण करणार आहे. पालघरचे पाणी वसईला नेणे गैर असल्याचे सांगून त्यांनी वसई विरार भार्इंदरला पाणी देण्यासाठी स्वतंत्र पर्याय शोधायला हवा, असे स्पष्ट केले. पालघरमध्ये दलित आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या वेळी भाजपाचे खासदार चिंतामण वनगा, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, सुरेश बारशिंग, जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, अभिनेता टायगर श्रॉफ, राम तायडे आदी उपस्थित होते.