शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

मुलींचा खून करून पित्याची आत्महत्या

By admin | Published: September 29, 2014 7:42 AM

येथील लोकमान्यनगरमध्ये राहणाऱ्या पवन माणिकचंद वर्मा (३५) यांनी आपल्या राहाटोली येथील फ्लॅटमध्ये कोमल (१०), मीना (६) या आपल्या मुलींचा गळा दाबून खून करून स्वत: आत्महत्या केली.

बदलापूर : येथील लोकमान्यनगरमध्ये राहणाऱ्या पवन माणिकचंद वर्मा (३५) यांनी आपल्या राहाटोली येथील फ्लॅटमध्ये कोमल (१०), मीना (६) या आपल्या मुलींचा गळा दाबून खून करून स्वत: आत्महत्या केली. हे तिघेही काल रात्री घराबाहेर पडल्यापासून बेपत्ता होते. बिल भरण्यास म्हणून ते बदलापूरला आले होते. त्यानंतर त्यांचा कोणताच थांगपत्ता नसल्याने त्यांच्या पत्नी नीता यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यावर ठाणे पोलिसांनी बदलापूरच्या पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी या फ्लॅटकडे धाव घेतली. तो उघडला असता या तिघांचे मृतदेह आढळून आले. वर्मा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये गृहकर्जामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते.