शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बंडखोरीच्या भीतीपोटी युतीची चर्चा सेनेने थांबवली?

By admin | Updated: January 20, 2017 13:52 IST

'शिवसेनेने आपले म्हणणे मांडले असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घ्यावी', असे सांगत शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी युतीची चर्चा थांबली असल्याचे संकेत दिले आहेत.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 20 - महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाही शिवसेना आणि भाजपा या दोस्तांमधली कुस्ती काही थांबवण्याचे नाव घेत नाही. 'शिवसेनेने आपले म्हणणे मांडले असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घ्यावी', असे सांगत शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी युतीची चर्चा थांबली असल्याचे संकेत दिले आहेत.
 
एकीकडे भाजपाचे नेते शिवसेनेवर आरोप करत आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री युतीची भाषा करत आहेत.  भाजपाच्या नेत्यांनी बेताल वक्तव्ये करणे थांबवावी, असे सांगत पक्षप्रमुखांवर आरोप होत असतील तर खपवून घेणार नाही, असा इशाराही अनिल परब यांनी दिला आहे.  
दरम्यान, बंडखोरीच्या भीतीमुळे शिवसेनेने भाजपासोबतच्या युतीची चर्चा थांबवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  त्यामुळे आज युतीबाबत चर्चा करायची नाही, असा निर्णय शिवसेनेने घेतल्याचेही समजत आहे.