शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

सरकार विरोधात जनहित याचिका दाखल करणार

By admin | Published: May 23, 2016 4:58 AM

सोलापूरचे तत्कालीन हेकेखोर जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे आणि राज्यशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ मुंडेंना पाठिशी घालणारे मुख्यमंत्रीही त्याला जबाबदार आहेत़

सोलापूर : सोलापूरचे तत्कालीन हेकेखोर जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे आणि राज्यशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ मुंडेंना पाठिशी घालणारे मुख्यमंत्रीही त्याला जबाबदार आहेत़ शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आचेगाव येथे बोलताना दिली़ जयहिंद कारखाना येथे आलेले विखे-पाटील यांनी दुष्काळग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले. जिल्हाधिकारी मुंडे यांना राजाश्रय मिळाला़ मुख्यमंत्री त्यांची पाठराखण करत होते़ त्यांनी चुकीची धोरणे राबवली़ भीमा नदीकाठचा शेतकरी या धोरणाने उद्वस्थ झाला़ पिके जळाली़ चुकीची माहिती दिल्याने छावण्या उघडल्या नाहीत़ यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले़ सोलापूरच्या जनतेने मानवनिर्मित दुष्काळ अनुभवला़ शेतकऱ्यांच्या नुकसानीला मुंडे आणि शासन जबाबदार आहे़ (प्रतिनिधी)